संवेदना प्रकल्पाचा एक उपक्रम —18 वर्षावरील दिव्यांगाना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाण पत्र काढून देणे
संवेदना प्रकल्पाचा एक उपक्रम —18 वर्षावरील दिव्यांगाना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाण पत्र काढून देणे
संवेदना प्रकल्पाचा एक उपक्रम —18 वर्षावरील दिव्यांगाना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाण पत्र काढून देणे, हे कार्य राष्ट्रीय न्यास (भारत सरकार) च्या योजनेतुन जि.स्तर समिती द्वारे करण्यात येते. प्रकल्पाकडून लातुर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचे काम आहे.प्रमाणपत्र देण्यापूर्वी दिव्यांग मुलांच्या घरी भेटून प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा लागतो.यासाठी प्रशासनातील विविध विभागाकडून काम करवुन घ्यावे लागते. हे काम दिव्यांगाकरीता सेवा म्हणुन करण्यात येते.शुक्रवार दि. 13/12/19 रोजी गृहभेट करीत असताना.